इयत्ता १० वी विषय इतिहास व राज्यशास्त्र प्रकरण ०१ ले संविधानाची वाटचाल प्रश्न पत्रिका Sanvidhanachi Vatchal Question Paper

Sanvidhanachi Vatchal Question Paper

Sanvidhanachi Vatchal Question Paper

Maharashtra State Board SSC (Marathi Medium) Class Tenth 10th Standard Board Exam

विद्यार्थ्याचे नाव                                                   वेळ : ४० मिनिटे                                      गुण : १२

१) लोकशाहीचा गाभा म्हणजे…………होय.

अ) प्रौढ मताधिकार ब) सत्तेचे विकेंद्रीकरण क) राखीव जागांचे धोरण ड) न्यायालयीन निर्णय

२) भारतात संविधानानुसार राज्यकारभार करण्यास ………….. ……….. पासून सुरूवात झाली.

अ) २६ जानेवारी १९५० ब) २६ नोव्हेंबर १९४९ क) २६ नोव्हेंबर १९५० ड) १५ ऑगस्ट १९४७

२) माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता वाढली आहे.

२) सर्वसमावेशक लोकशाहीमुळे समाजातील संघर्ष कमी होतात.

३) संविधानाचे स्वरूप एखाद्या जीवंत दस्ताऐवजाप्रमाणे असते.

1) राखीव जागांविषयक धोरण

२) हक्काधारित दृष्टिकोन

०१) महिलांच्या स्वातंत्र्यासाठी व विकासासाठी झालेले कायद

०२) संविधानाच्या मुलभूत चौकटीतील समाविष्ट तरतुदी

१. संसदेने महिलांसंबंधी केलेल्या कायद्यांचे महिलांना कोणते फायदे झाले ? ०२ गुण

२. मतदाराचे वय २१ वर्षांवरून १८ वर्षे केल्यामुळे कोणते परिणाम झाले ?

Leave a Comment

error: Content is protected !!